27,99 €
inkl. MwSt.
Versandkostenfrei*
Versandfertig in über 4 Wochen
  • Broschiertes Buch

कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे . भारत कृषीप्रधान देश म्हणून परिचित आहे. प्राचीन काळापासून भारत हा शेतीप्रधान व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जातो . आजही भारतीय अर्थव्यवस्थेतील ६५ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि शेतीवर उदरनिर्वाह करते . देशातील कापड, ज्यूट, साखर, चहा, कॉफी, रबर इत्यादी उद्योगांना लागणारा कच्चा माल ग्रामीण क्षेत्रातील शेतीमधून प्राप्त होतो.

Produktbeschreibung
कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे . भारत कृषीप्रधान देश म्हणून परिचित आहे. प्राचीन काळापासून भारत हा शेतीप्रधान व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जातो . आजही भारतीय अर्थव्यवस्थेतील ६५ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि शेतीवर उदरनिर्वाह करते . देशातील कापड, ज्यूट, साखर, चहा, कॉफी, रबर इत्यादी उद्योगांना लागणारा कच्चा माल ग्रामीण क्षेत्रातील शेतीमधून प्राप्त होतो.