दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... पूर्णब्रह्मापासूनच पूर्ण सृष्टी निर्माण झाली. जे उत्पन्न झालं त्याचा स्थितीकालानंतर विनाश ठरलेलाच असतो. विनाशानंतर मूळ पूर्णब्रह्म आहे तसंच उरतं. ते ब्रह्मच सृष्टीचं धारण-पोषण करतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.